जीवनात काही उणीव असते…
जीवनात काही दुखः असते…
I Quit म्हणण्या पर्यंत….
आयुष्य इतके वाईट असते…
पिजर्यात अडकलेल्या प्राण्याला…
काचेया पेटीतल्या जीवाला…
I Quit म्हणावे तर भरपूर वाटते..
विरह झालेल्या मनाला…
इच्छा, आकांक्षा खूप हवी…
जिद्द आपण बाळगायला हवी…
प्रत्येकाला जीवन जगण्या आधी..
पुन्हा स्वप्ने बघायला हवी…
कोणती हि गोष्ट सोडण्य साठी…
मित्रांच्या मिठीत येऊन बघावे…
जीवन जगायला खूप सुंदर आहे…
जीवन थोडे जागून पाहावे…
-शेवटी एकटाच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा