Social Icons

twitterfacebookgoogle pluslinkedinrss feedemail

मंगळवार, १५ मे, २०१२

जीवन अशेच चालते...


परतीच्या वाटेची तमा असते प्रत्येक पाखराला…
संध्याकाळ झाली कि परत फिरतो प्रत्येक घराला…
गेलेला वेळ परत येईल अशी तमन्ना असते प्रत्येकाला…
गेलेले दिवस परत येत नाहीत कशे समजाऊ ह्या मनाला…
मनाला वेडे बनवायची कला अवगत असते प्रत्येकाला….

- शेवटी एकटाच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कविता वाचून कंटाळा आला आशेल तर या गेम ख्ळूया...माझा रेकॉर्ड तोडून दाखवा...

"फक्त कवी आणि लेखकांसाठी"

येथे CLICK करा आणि आत्ताच आपले लेख आणि कविता आम्हाला पाठवा....ते आम्ही आमच्या ब्लोग वर समाविष्ट करू.... -----CLICK HERE FAST------